सीमाभाग
सीमाभाग
दिल्या कितीही धमक्या
बंद केल सीमेच दार
तरी लक्षात ठेवा एक
वाढेल तलवारीची धार
मराठी आहोत आम्ही
नाही मानणार अशी हार
शिवबाचे नाव घेऊन
झेलू छाताडावर वार
काळे कानडी सरकार,
दडपशाही काळी ,
काळी कानडी मन
अन माणसेहि काळी
पण लक्षात ठेवा एक
आता आहे आमची पाळी
सरकार सकट करून टाकू
कर्नाटकची होळी
मराठ्यांनी तलवारी खाली ठेवल्यात
पण लढणे विसरलो नाही
आम्ही मागे लागलो तर
पाळायला कमी पडेल भूई
कानड्य़ानो थांबवा आता
सीमाभागातील हल्ले
बूरजसकट जागे करू
महाराष्ट्रातील किल्ले
सीमाभागातील मराठीनो
धीर नका सोडू
महाराष्ट्र तूमच्या सोबत आहे
आपण सोबत लढू
त्यांच्या अंगातली गोम
आपणच ठेचून काढू
मराठ्यानो भीमा,कृष्णेच पाणी
यांना नका सोडू
ते नक्की मात घेतील
आपण लढत राहू
एक दिवस कर्नाटकाला
बेळगावचे नाव देऊ
बेळगावच काय आख्खा कर्नाटक
महाराष्ट्रात घेऊ
स्वलिखित
नितीन खापरे
दि. ०४/०८/२०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा